महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, नारायण राणे यांची मागणी !



महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा. 
ठाकरे सरकार कोरोनाचे संकट हाताळू शकत नाही, त्यांच्यात क्षमता नाही. कोरोनाचा सामना करण्यास सरकार अपयशी ठरलं आहे, त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली. @maha_governor @Dev_Fadnavis @BJP4India https://t.co/poxG9iA7Tb

Post a Comment

Previous Post Next Post